HomeArchiveभरारी प्रकाशननिर्मित दोन...

भरारी प्रकाशननिर्मित दोन पुस्तकांचे प्रकाशन

Details
भरारी प्रकाशननिर्मित दोन पुस्तकांचे प्रकाशन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
गिरिजा कीर लिखित “कुणा नामदेवाची चित्तरकथा” या कादंबरीचे व लता गुठे लिखित “संत चैतन्य सोहळा” या पुस्तकांचे प्रकाशन येत्या 16 फेब्रुवारीला संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत पु. ल. देशपांडे अकॅडमी, चौथा मजला, नॅनो थिएटर, प्रभादेवी येथे होणार आहे. यावेळी भरारी प्रकाशनाने घेतलेल्या कथाकथन स्पर्धेच्या विजेत्यांना ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आनंद इंगळहळीकर व संत साहित्याच्या अभ्यासक लेखिका रेखा नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. गौरी कुलकर्णी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
गिरिजा कीर लिखित “कुणा नामदेवाची चित्तरकथा” या कादंबरीचे व लता गुठे लिखित “संत चैतन्य सोहळा” या पुस्तकांचे प्रकाशन येत्या 16 फेब्रुवारीला संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत पु. ल. देशपांडे अकॅडमी, चौथा मजला, नॅनो थिएटर, प्रभादेवी येथे होणार आहे. यावेळी भरारी प्रकाशनाने घेतलेल्या कथाकथन स्पर्धेच्या विजेत्यांना ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आनंद इंगळहळीकर व संत साहित्याच्या अभ्यासक लेखिका रेखा नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. गौरी कुलकर्णी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.”

Continue reading

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...
Skip to content