HomeArchiveधनगर आरक्षणाचा तिढा...

धनगर आरक्षणाचा तिढा लवकर सोडवा! शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी

Details
धनगर आरक्षणाचा तिढा लवकर सोडवा! शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल ब्युरो

महाराष्ट्र राज्यात सुमारे दीड कोटींची लोकसंख्या असलेला धनगर समाज गेल्या सात दशकांपासून हक्काच्या आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळेच अद्याप या समाजाचा एकही खासदार, जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस प्रमुख होऊ शकला नाही. ही बाब लक्षात घेता, केंद्र सरकारने ‘अनुसूचित जाती- जमातीं’च्या यादीत धनगर समाजाचा समावेश करून त्यांना त्वरित आरक्षण द्यावं, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली.
‘धनगर’ आणि ‘धनगड’ एकच असून ‘अनुसूचित जाती-जमातींच्या यादी’त 36 व्या क्रमांकावर ‘धनगड’ असा उल्लेख आहे. याच्या आधारे आरक्षण हा धनगर समाजाचा हक्क आहे, असंही शेवाळे म्हणाले. त्यामुळे या समाजाला आरक्षण जाहीर करून त्यांना विकासाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.”
 
“केएचएल ब्युरो

महाराष्ट्र राज्यात सुमारे दीड कोटींची लोकसंख्या असलेला धनगर समाज गेल्या सात दशकांपासून हक्काच्या आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळेच अद्याप या समाजाचा एकही खासदार, जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस प्रमुख होऊ शकला नाही. ही बाब लक्षात घेता, केंद्र सरकारने ‘अनुसूचित जाती- जमातीं’च्या यादीत धनगर समाजाचा समावेश करून त्यांना त्वरित आरक्षण द्यावं, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली.
‘धनगर’ आणि ‘धनगड’ एकच असून ‘अनुसूचित जाती-जमातींच्या यादी’त 36 व्या क्रमांकावर ‘धनगड’ असा उल्लेख आहे. याच्या आधारे आरक्षण हा धनगर समाजाचा हक्क आहे, असंही शेवाळे म्हणाले. त्यामुळे या समाजाला आरक्षण जाहीर करून त्यांना विकासाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.”

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content