HomeArchiveधनगर आरक्षणाचा तिढा...

धनगर आरक्षणाचा तिढा लवकर सोडवा! शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी

Details
धनगर आरक्षणाचा तिढा लवकर सोडवा! शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल ब्युरो

महाराष्ट्र राज्यात सुमारे दीड कोटींची लोकसंख्या असलेला धनगर समाज गेल्या सात दशकांपासून हक्काच्या आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळेच अद्याप या समाजाचा एकही खासदार, जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस प्रमुख होऊ शकला नाही. ही बाब लक्षात घेता, केंद्र सरकारने ‘अनुसूचित जाती- जमातीं’च्या यादीत धनगर समाजाचा समावेश करून त्यांना त्वरित आरक्षण द्यावं, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली.
‘धनगर’ आणि ‘धनगड’ एकच असून ‘अनुसूचित जाती-जमातींच्या यादी’त 36 व्या क्रमांकावर ‘धनगड’ असा उल्लेख आहे. याच्या आधारे आरक्षण हा धनगर समाजाचा हक्क आहे, असंही शेवाळे म्हणाले. त्यामुळे या समाजाला आरक्षण जाहीर करून त्यांना विकासाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.”
 
“केएचएल ब्युरो

महाराष्ट्र राज्यात सुमारे दीड कोटींची लोकसंख्या असलेला धनगर समाज गेल्या सात दशकांपासून हक्काच्या आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळेच अद्याप या समाजाचा एकही खासदार, जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पोलीस प्रमुख होऊ शकला नाही. ही बाब लक्षात घेता, केंद्र सरकारने ‘अनुसूचित जाती- जमातीं’च्या यादीत धनगर समाजाचा समावेश करून त्यांना त्वरित आरक्षण द्यावं, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली.
‘धनगर’ आणि ‘धनगड’ एकच असून ‘अनुसूचित जाती-जमातींच्या यादी’त 36 व्या क्रमांकावर ‘धनगड’ असा उल्लेख आहे. याच्या आधारे आरक्षण हा धनगर समाजाचा हक्क आहे, असंही शेवाळे म्हणाले. त्यामुळे या समाजाला आरक्षण जाहीर करून त्यांना विकासाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.”

Continue reading

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...
Skip to content