HomeArchiveआदित्य ठाकरेंनी साधला...

आदित्य ठाकरेंनी साधला ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांसोबत संवाद

Details
आदित्य ठाकरेंनी साधला ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांसोबत संवाद

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मुंबईकर पुन्हा एकदा महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी ते गुरूवारी ईशान्य मुंबईत आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात भगवा माहौल असून मुंबईतील सहाच्या सहा मतदारसंघातही भगव्याचाच विजय होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

 

भांडूप येथील शिवसेनेच्या दोन शाखांना भेटी देत अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या प्रचारासाठी जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी महायुतीचे उमेदवार मनोज कोटकही त्यांच्यासोबत होते.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्त्वाखालील मजबूत सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला. लोकसभेच्या प्रचारादरम्यान आपण राज्यभर फिरलो असता, संपूर्ण महाराष्ट्रात भगवा माहौल असल्याचे ते म्हणाले. शिवाय फक्त ईशान्य मुंबईतच नव्हे तर मुंबईतील सर्व मतदारसंघात युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असेही ते म्हणाले.

 

मनोज कोटक यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, मनोज कोटक यांचे महापालिकेतील कामआपण स्वत: पाहिले आहे. मुंबईशी संबंधीत विविध धोरणात्मक मुद्द्यांवर कोटक यांची भूमिका मला नेहमीच भावलेली आहे. त्यामुळे मी स्वत: फोन करून त्यांना प्रचारासाठी येत असल्याचे सांगितले. ते फक्त महायुतीचे उमेदवार नाहीत, तर मुंबईचे प्रतिनिधीत्व करणारे आपले दिल्लीतील प्रतिनिधी असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

 

मनोज कोटक यांनीही आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे सांगितले. गेला महिनाभर आम्ही सर्वजण महायुतीचा प्रचार करत आहोत. आता शेवटच्या टप्प्यात आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांशी अशा पद्धतीने शाखेवर जाऊन गाठीभेटी घेतल्याने कार्यकर्त्यांना नवा हुरूप आला आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ते इथे आल्याचे कोटक यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मुंबईकर पुन्हा एकदा महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी ते गुरूवारी ईशान्य मुंबईत आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात भगवा माहौल असून मुंबईतील सहाच्या सहा मतदारसंघातही भगव्याचाच विजय होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

 

भांडूप येथील शिवसेनेच्या दोन शाखांना भेटी देत अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या प्रचारासाठी जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी महायुतीचे उमेदवार मनोज कोटकही त्यांच्यासोबत होते.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्त्वाखालील मजबूत सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला. लोकसभेच्या प्रचारादरम्यान आपण राज्यभर फिरलो असता, संपूर्ण महाराष्ट्रात भगवा माहौल असल्याचे ते म्हणाले. शिवाय फक्त ईशान्य मुंबईतच नव्हे तर मुंबईतील सर्व मतदारसंघात युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असेही ते म्हणाले.

 

मनोज कोटक यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, मनोज कोटक यांचे महापालिकेतील कामआपण स्वत: पाहिले आहे. मुंबईशी संबंधीत विविध धोरणात्मक मुद्द्यांवर कोटक यांची भूमिका मला नेहमीच भावलेली आहे. त्यामुळे मी स्वत: फोन करून त्यांना प्रचारासाठी येत असल्याचे सांगितले. ते फक्त महायुतीचे उमेदवार नाहीत, तर मुंबईचे प्रतिनिधीत्व करणारे आपले दिल्लीतील प्रतिनिधी असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

 

मनोज कोटक यांनीही आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे सांगितले. गेला महिनाभर आम्ही सर्वजण महायुतीचा प्रचार करत आहोत. आता शेवटच्या टप्प्यात आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांशी अशा पद्धतीने शाखेवर जाऊन गाठीभेटी घेतल्याने कार्यकर्त्यांना नवा हुरूप आला आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ते इथे आल्याचे कोटक यांनी सांगितले.”
 
 
 

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content