राहुल गांधी यांनी अलीकडेच दिल्लीत एक जोरदार पत्रकार परिषद घेऊन एका कथित अणुबाँबचा स्फोट केला. त्यात ते म्हणतात की, २०२४च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीवेळी, पंतप्रधानपद टिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला व मोदींना लोकसभेच्या 25 जागांची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी देशभरातील अनेक मतदारसंघांमध्ये मतांची चोरी करवली. ही चोरी करण्यासाठी निवडणूक आयोगाने भाजपाला मदत केली. हा सरळसरळ लोकशाहीवर आघात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेता बोलतोय म्हटल्यावर देश ऐकतोच. अर्थात ते बोलणे वा मत लोकांना पटेल, असा मात्र त्याचा अर्थ होत नाही. पण लोक ऐकतात. राहुल यांच्या बोलण्याला महाराष्ट्रातून शरद पवारांचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे....
राहुल गांधी यांनी अलीकडेच दिल्लीत एक जोरदार पत्रकार परिषद घेऊन एका कथित अणुबाँबचा स्फोट केला. त्यात ते म्हणतात की, २०२४च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीवेळी, पंतप्रधानपद...
आता डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत सत्ता व विरोधी पक्षांतील राजकीय नेते राज्यातील जनतेच्या तोंडावर कुठलेही आश्वासन फेकतील. कारण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व महापालिकांमधील निवडणुका होणार आहेत....
अखिल भारतीय फुटबाॅल महासंघाने नुकतीच भारतीय फुटबाॅल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी बुजूर्ग खेळाडू खलीद जमील यांची निवड केली आहे. गेली अनेक वर्षं हे...
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या शुभमन गिलच्या पाहुण्या युवा भारतीय क्रिकेट संघाने ५ सामन्यांच्या तेंडुलकर, अँडरसन चषक कसोटी मालिकेत सुरुवातीला १ - ०, नंतर २ -...
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नव्याने स्थापन झालेल्या युती सरकारचे चौथे आणि पहिलेच पावसाळी अधिवेशन होते. प्रत्यक्षात सभागृहांतही भरपूर कामकाज पार पडले. तीन आठवड्यांतील कामकाजाच्या...
या आठवड्याच्या प्रारंभी कविवर्य महेश केळुस्कर यांच्या 'जय भवानी, जय शिवाजी' या राजकीय कादंबरीचे ऍड. राजेंद्र पै यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यानिमित्ताने डिम्पल प्रकाशन...
कालच्या गुरुवारी राज्य विधिमंडळ परिसरात व नंतर विधिमंडळाच्या लॉबीत दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली झटापट तसेच हाणामारी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर आमदारांचे...
मी उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी बाजूला यायचे आहे का, असे लायटर व्हेनमध्ये विचारले होते आणि तुम्ही.. तुम्ही लोकांनी त्याची हेडलाईन करून टाकली, अशा शब्दांत...