महाराष्ट्रातील नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकींच्या प्रचाराचा धुरळा आज थंडावतोय. मात्र त्याचवेळी काही नगर पालिकांच्या आणि नगर परिषदांच्या निवडणुका न्यायप्रविष्ट असल्याने, निवडणूक आयोगाने त्या पुढे ढकलल्या. ह्यावरून राजकीय पक्ष, तिथले उमेदवार आणि अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आता त्या निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहेत.
ह्या निवडणुका जेव्हापासून जाहीर झाल्या तेव्हापासून निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जात आहे. मतचोरीचा आरोप, मतदारयाद्यांमध्ये विसंगती, दुबार-तिबार नावांच्या तक्रारी, असे मतदारयादीबाबत विरोधी पक्षांनी खूपच गोंधळाचे वातावरण निर्माण केले होते. त्यातील काही तक्रारी खर्या असतीलही. काँग्रेस नेते राहुल गांधी ह्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन शिवसेना...
महाराष्ट्रातील नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकींच्या प्रचाराचा धुरळा आज थंडावतोय. मात्र त्याचवेळी काही नगर पालिकांच्या आणि नगर परिषदांच्या निवडणुका न्यायप्रविष्ट असल्याने, निवडणूक आयोगाने त्या पुढे ढकलल्या....
सध्या राज्यात सर्वत्र जिल्हापरिषदा आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे पडघम जोरशोरसे वाजत आहेत. सत्तारूढ महायुती व विरोधक असलेली महाविकास आघाडी समोरासमोर उभे ठाकले आहेत. काही कामानिमित्त...
कोविड महामारी आणि त्यानंतर इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणावरील न्यायालयीन खटल्यांमुळे रखडलेली लोकशाहीची प्रक्रिया महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या...
पूर्वीच्या काँग्रेस राजवटीत गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत होते. त्यामुळेच मुंबई व आसपासच्या परिसरात गुन्हेगारी वाढली होती, असा आरोप जवळजवळ सर्वच भाजप नेते करत असतात. परंतु...
17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नियुक्ती...
दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत एका व्याख्यानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इंग्रजाळलेली' शिक्षणपद्धती येत्या दहा वर्षांत संपूर्णपणे गाडून टाका, असे आवाहन विद्वानांना व समाजाला केले आहे....
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील लढाई स्पष्टपणे दिसते. राज्य पातळीवर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष आपापल्या आघाड्यांमध्ये एकजुटीने लढत आहेत....
दोन दशकांपेक्षा जास्त काळ भारतीय टेनिसची सेवा करुन मोठा आधारस्तंभ असलेल्या बुजूर्ग, ४५ वर्षीय रोहन बोपन्नाने अखेर टेनिस रॅकेट टेनिस कोर्टवर कायमस्वरुपी ठेवून आपल्या...
ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटात आठवड्यातील सुमारे पाच दिवस वाहतूककोंडी-वाहतूककोंडी हा जीवघेणा खेळ सुरूच असतो. ना ठाणे महापालिकेला फिकीर, ना राज्य सरकारला... या दोघांमध्ये...