माय व्हॉईस

राज्यगीत मिळवून देणारे ‘मिस्टर डिपेंडेबल’ करताहेत ‘पार्थ घोटाळ्या’ची चौकशी!

₹ 1800 कोटींच्या सरकारी जमिनीची कवडीमोल भावाने विक्री? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या याच प्रश्नावरून वादळ उठले आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीला विकण्यात आलेला सरकारी भूखंड. या उच्चस्तरीय प्रकरणाच्या तपासासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एकाची नियुक्ती केली आहे. या गाजत असलेल्या प्रकरणातील काही अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण गोष्टींवर आपण नजर टाकूया. ही फक्त जमीन नाही, तर सरकारचा 'अमूल्य' ठेवा पुण्याच्या मुंडवा भागातील 40 एकरचा हा भूखंड कोणतीही सामान्य खासगी मालमत्ता नव्हती. ही जमीन 'महार वतन' प्रकारची असून ती...

इराण आणि इस्त्राईल...

तुम्हाला कदाचित हे वाचून धक्का बसेल; पण हाच इतिहास आहे. 1948 ते 1979 या काळात इराण आणि इस्त्राईलमध्ये अतिशय चांगले संबंध होते, कारण दोघांनाही...

नितेश राणेंना पडला...

राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या काचपिचक्या दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे वडील खासदार नारायण राणे यांना, नितेश राणे यांना...

मुंब्रा अपघातानंतर अभियांत्रिकी...

एप्रिल महिन्याच्या मध्यास इथेच आम्ही 'काही सेकंदात' दुसरी लोकल गाडी धावणार, या रेल्वेमंत्र्यांच्या घोषणेवर टीका केली हॊती. तीच गत सध्या मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान घडलेल्या दुर्दैवी...

यंदा मेमध्येच का...

ज्या बातम्या आणि शीर्षके जून अखेरीकडे वा खरेतर जुलैच्या मध्यावर अपेक्षित असतात, ती यंदा बरीच आधी झळकू लागली. “मुंबईत संततधार, पुण्यात पावसामुळे वाहतूककोंडी, पावसाने...

नेत्यांची सुरक्षा बघणार...

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त देवेन भारती कमी बोलतात. तसे कोणताही सनदी अधिकारी हा कमीच बोलणारा असतो. परंतु आयुक्त भारती गरज असेल तरच बोलणार या...

शिंदे-पवारांची ‘सुसंवादकला’ आणि...

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी नुकताच एक गुगली टाकला आणि त्यावर कोण आऊट झाले की चेंडू सीमापार ठोकला गेला याचा शोध सध्या सुरु आहे. एका...

वरळीच्या मेट्रो स्थानकाच्या...

अवघ्या पाच दिवसात किंवा केवळ ६५ दिवसांत भुयारी रेल्वेचे मुंबईतले वरळी येथील आचार्य अत्रे चौक स्थानक सुरु केल्याचा अभिमान मुंबई मेट्रो यंत्रणा मानत असले...

वरळीत वाहून गेलेली...

गेले दोन-तीन दिवस पडणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबई मेट्रोचे वरळी स्थानक वाहून गेल्याचे प्रमुख कारण आहे भेसळयुक्त सिमेंटचे काम! पावसाचे वा गटाराचे पाणी स्थानकात शिरू...

शासनाच्या वैधानिक समित्यांना...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा काही निवडक आमदारांना, राजकीय नेत्याने यशस्वी कसे व्हावे याचे एक गुपित सांगितले. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात वैधानिक समित्यांच्या एकत्रित उद्घाटन...
Skip to content