माय व्हॉईस

अजितदादाच म्हणाले होते- नियतीने बोलावल्यावर जावेच लागते!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेने सारा देश हादरला. बारामती येथे विमान धावपट्टीवर उतरत असतानाच कोसळले, काही क्षणातच मोठा स्फोट झाला, आगीचा मोठा लोळ उसळला आणि अजित पवार यांच्यासह वैमानिक, सहवैमानिक, अंगरक्षक, अटेंडंट यांचाही मृत्यू झाला. विमान अपघातात राजकीय नेत्याचा बळी घेणारी ही काही पहिलीच घटना नव्हे. संजय गांधी (१९८०), माधवराव शिंदे (२००१), वाय. एस. राजशेखर रेड्डी (२००९), विजय रूपाणी (२०२५) आदी नेत्यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतरही देश हळहळला होता. विमान अपघातात मृत्यूंची मालिका आणखी किती काळ चालू राहणार आहे? भारतीय राजकारणात विमान प्रवास ही...

मुंबईत मिळतील तितक्या...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका पत्रकार परिषदेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती...

पृथ्वीबाबांचा चळ!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कऱ्हाडचे माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण हे काही फार थोर नेते नाहीत वा यशस्वी संसदपटूही नाहीत. पण स्वतःकडे प्रसिद्धी कशी खेचायची...

वरळीतल्या ‘सेंचुरी’तल्या महिला...

अगदी दोन दिवसांपूर्वीच नागरिकांनी आगामी महापालिका निवडणुकामध्ये राजकीय पक्षांना मतदान काय म्हणून करायचे, असा उद्विग्न प्रश्न विचारला होता. यावर अर्थात उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. त्यांचे...

मुंबईत रस्त्यावरून सुरक्षितपणे...

सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत पायाभूत सेवासुविधांची लक्षणीय भर पडल्याने मुंबई महानगराचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे यात शंका नाही. 2014पूर्वीच्या काळात महाराष्ट्र...

सीएसएमटी परिसराला आहे...

काल दुपार-संध्याकाळच्या सुमारास लोकलने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाकडे (सीएसएमटी) निघालो असताना मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण आदी महापालिका निवडणुकांची घोषणा झाली. तब्बल चार वर्षानंतर...

ठाकरेसाहेब, बरे झाले...

महाराष्ट्र विधिमंडळाचे छोटेखानी अधिवेशन नागपूरमध्ये नुकतेच पार पडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अधिवेशनात फार काही होईल अशी अपेक्षा कोणी बाळगलेलीही नव्हती....

काय मिळाले विधिमंडळाच्या...

राज्य विधिमंडळाचे आठवड्याभराचे छोटेखानी अधिवेशन नागपुरात पार पडले. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महायुतीच्या नव्या राजवटीतील देवेन्द्र  फडणवीस सरकारचे हे दुसरे हिवाळी अधिवेशन. मागील वर्षी हे...

उद्धव ठाकरेंचा सरकारविरोध...

राज्य सरकारला सत्तेवर येऊन नुकतेच एक वर्ष झाले. या वर्षपूर्तीनिमित्त सरकारचीच बाजू जनतेसमोर आली. मात्र वर्षपूर्ती होताना सरकारवर तुटून पडणारे विरोधी पक्ष सुस्त दिसले....

तपोवन आंदोलन मुख्यमंत्री...

नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी साधूग्राम वसवण्यासाठी तपोवन भागातील वृक्ष तोडणार असल्याच्या चर्चेने आता प्रत्येकजण आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. मुख्य म्हणजे सत्ताधारी महायुतीतच आता ह्यावरून...
Skip to content