लंडनमधील बर्मिंगहॅम शहरात झालेल्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा युवा बॅडमिंटनपटू २४ वर्षीय लक्ष्य सेनने दुसऱ्यांदा उपविजेतेपद पटकावून साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. लंडनमध्ये होणाऱ्या विम्बल्डन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्व ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेला आहे. त्यावरुन या स्पर्धेची महती आपल्याला कळेल. या स्पर्धेचा इतिहास बराच जुना आहे. अनेक वर्षांची मोठी पंरपरा स्पर्धेला लाभली आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळायचे आणि विजेतेपद मिळवायचे हे प्रत्येक बॅडमिंटन खेळाडूचे स्वप्न असते. भारतातर्फे या स्पर्धेत महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद या दोघांनी विजेतेपद मिळवले....
भारतीय क्रिकेट विश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेत तब्बल २७ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर बलाढ्य मुंबई संघाने पुन्हा एकदा करंडकावर कब्जा करण्याचा पराक्रम...
इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा, हे लेखक सुरेश नाईक यांचे विज्ञान पुस्तक. सचित्र वाचनीय असलेले हे पुस्तक आर्ट पेपरवर छापलेले आहे.
लेखक सुरेश नाईक यांनी या पुस्तकाबद्दल आपली...
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला "धर्मवीर २" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल १ कोटी ९२...
अत्यंत आनंदाच्या प्रसंगाची एखादी अविस्मरणीय आठवण आपल्याला हवी असते. स्विस घड्याळे बनवणारी आणि मास्टर ऑफ मटेरियल्स म्हणून प्रख्यात असलेली राडो कंपनी राडो कॅप्टन कूक हाय-टेक...
पेटीएम ही भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्यूआर, साऊंडबॉक्स व मोबाईल पेमेंट्सच्या अग्रणी कंपनीने गुरूवारी आपल्या २४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत...
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता १७ सप्टेंबर २०२४पर्यंत यासाठी...
इतिहास पुसून टाकता येत नाही, बदलताही येत नाही, मात्र... इतिहास विसरता येतो! हाच विसरलेला इतिहास सांगण्याचे काम बाबू गंजेवार यांनी केला आहे. कोणता इतिहास...
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून...
आपल्या देशात संविधान लागू होऊन पंचाहत्तर वर्षे झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याशिवाय संविधानाबाबत पसरवलेला संभ्रम आणि अफवा...