हॅरोल्ड डिकी बर्ड यांच्या निधनामुळे क्रिकेट जगातील एक सर्वोत्तम पंच काळाच्या पडद्याआड गेला आहे. क्रिकेटपटूंना बरीच लोकप्रियता, क्रिकेटचाहत्यांचे भरपtर प्रेम मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु याच खेळातील एखाद्या पंचाला तेवढीच लोकप्रियता, क्रिकेटरसिकांचे प्रेम मिळाल्याचे एकमेव उदाहरण म्हणजे इंग्लंडचे जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पंच डिकी बर्ड होय. क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम पंचामधील एक, अशीच त्यांची ओळख आजदेखील करुन दिली जाते. सर्वोत्तम पंच कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे डिकी बर्ड होते. क्रिकेट खेळातील पंचगिरीला बर्ड यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आपला स्वतःचा एक वेगळा दबदबा त्यांनी निर्माण केला. निःपक्षपातीपणे मनापासून बर्ड यांनी या...
कर चुकवेगिरी प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) ६ कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा नुकताच उघडकीस आणला आहे. बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून...
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही देशात घरखरेदीचा जोर कायम असून यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत देशातल्या आठ प्रमुख शहरांत एकूण १,२०,६४० घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे...
भारतात मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागालँड पहिल्या तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र नागालँडमध्ये आतापर्यंत फक्त १८ तर गुजरातमध्ये ७१२४...
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत महारत्न केंद्रीय सार्वजनिक आस्थापना आणि आघाडीची बिगर बँकिंग वित्त कंपनी आरईसी लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आरईसी पॉवर डेव्हलपमेंट अँन्ड कन्सल्टन्सी लिमिटेडने (आरईसीपीडीसीएल), दोन विद्युत पारेषण...
खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व नंतर मणिपूर ते मुंबई पदयात्रा काढून सर्व समाजघटकांशी चर्चा केली. त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना न्याय देण्याचा...
ॲथलेटिक्स, तिरंदाजी, मुष्टियुद्ध आणि भारोत्तोलन या चार क्रीडा प्रकारांमध्ये, युवा महिला खेळाडूंना (युवती) अधिकाधिक प्रोत्साहन आणि मार्गदर्शन उपलब्ध करण्याकरीता भारतीय लष्कराने आर्मी स्पोर्ट्स गर्ल्स कंपनी म्हणजे लष्करी युवती...
मतदार शिक्षण आणि समावेशकता या पैलूंना चालना देण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाने प्रथमच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सहयोगाने, भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघटना आणि दिल्ली तथा...
शिवसेना पुरस्कृत महाराष्ट्र श्रीवर मुंबईच्याच खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. अवघ्या महाराष्ट्रातून आलेल्या ३००पेक्षा अधिक खेळाडूंच्या संघर्षात मुंबई उपनगरच्याच हरमित सिंगने आपली ताकद दाखवत जेतेपदाला गवसणी...
उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील जसरोटा भागात उभारले जाईल, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल...