HomeArchiveअखिल भारतीय स्थानिक...

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा आज दीक्षांत समारंभ

Details
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा आज दीक्षांत समारंभ

    31-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्थापना दिवस आणि दीक्षांत समारंभ आज शनिवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता संस्थेच्या मेयर हॉल, स्थानिकराज भवन, सी. डी. बर्फीवाला मार्ग, जुहू लेन, अंधेरी पश्चिम येथे होणार आहे. 
 
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बडोद्याचे श्रीमंत महाराजा समरजीतसिंह गायकवाड उपस्थित राहणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेतर्फे ३५ केंद्रातील विविध पदविका अभ्यासक्रमांच्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
 
 
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही गेल्या ९३ वर्षांपासून नागरी व्यवस्थापनाच्या विकास प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी आणि त्यायोगे नागरी जीवनाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रगतशील संस्थेतर्फे संस्थांच्या कामकाजात उकृष्ठ दर्जा व प्रावीण्य राखण्यासाठी पाया रचणे, मार्ग शोधणे, क्षमतेत वाढ करणे अशा संस्थांच्या कार्यात गुणात्मक बदल करून त्यांचे स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणात्मक व सुधारित प्रशिक्षण देण्यासाठी रणजित चव्हाण सतत प्रयत्नशील असतात. ३१ ऑगस्ट १९२६ साली त्याकाळच्या ब्रिटिश सरकारच्या आश्रयाने स्थापन झालेल्या या संस्थेला सर्वार्थाने आधुनिक रूप देऊन तिला २१व्या शतकात उत्तुंग शिखरावर नेण्यात चव्हाण यांची डायनॅमिक लीडरशिप कारणीभूत आहे. दरवर्षी ३१ ऑगस्टला संस्थेचा स्थापना दिवस व दीक्षांत समारंभ त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.”

 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

“मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्थापना दिवस आणि दीक्षांत समारंभ आज शनिवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता संस्थेच्या मेयर हॉल, स्थानिकराज भवन, सी. डी. बर्फीवाला मार्ग, जुहू लेन, अंधेरी पश्चिम येथे होणार आहे. ”
 

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बडोद्याचे श्रीमंत महाराजा समरजीतसिंह गायकवाड उपस्थित राहणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेतर्फे ३५ केंद्रातील विविध पदविका अभ्यासक्रमांच्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
 
 
“अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही गेल्या ९३ वर्षांपासून नागरी व्यवस्थापनाच्या विकास प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी आणि त्यायोगे नागरी जीवनाचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रगतशील संस्थेतर्फे संस्थांच्या कामकाजात उकृष्ठ दर्जा व प्रावीण्य राखण्यासाठी पाया रचणे, मार्ग शोधणे, क्षमतेत वाढ करणे अशा संस्थांच्या कार्यात गुणात्मक बदल करून त्यांचे स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणात्मक व सुधारित प्रशिक्षण देण्यासाठी रणजित चव्हाण सतत प्रयत्नशील असतात. ३१ ऑगस्ट १९२६ साली त्याकाळच्या ब्रिटिश सरकारच्या आश्रयाने स्थापन झालेल्या या संस्थेला सर्वार्थाने आधुनिक रूप देऊन तिला २१व्या शतकात उत्तुंग शिखरावर नेण्यात चव्हाण यांची डायनॅमिक लीडरशिप कारणीभूत आहे. दरवर्षी ३१ ऑगस्टला संस्थेचा स्थापना दिवस व दीक्षांत समारंभ त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.”

Continue reading

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना अजून शासकीय ई-मेलच नाही?

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अनेक आघाड्यांवर जोरदार कार्यरत असले तरी राज्य सरकारने त्यांना तसेच या विभागाच्या प्रधान सचिवांना शासकीय ई-मेलच दिला नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी हिंदू मंदिर संवर्धन अभियान, मुंबई सांस्कृतिक...

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....
Skip to content