दोनच दिवसांपूर्वी राज्य विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे बोरीबंदर) या रेल्वेसंकुलात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणा केली. बोरींबंदर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास होत आहे, अनेक नवीन गोष्टी उभ्या राहत आहेत हे मान्य आहे व दिसतही आहे. परंतु स्थानकपरिसरात पी. डिमेलो मार्गांवरून आत येणाऱ्या मार्गाशिवाय मोठी मोकळी जागा सध्यातरी कुठे दिसत नाही. येथे शिवछत्रपतींचा पुतळा उभारला जाईल की नाही याबाबत शंका आहे. कारण, नाही म्हटलं तरी तो परिसर स्थानकाच्या मागील बाजूस आहे. कारण "statue without garden is like a sentence without its verbs" असं म्हणतात...
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने फास्टॅग नियमात बदल केले आहेत. नवे नियम येत्या 17 फेब्रुवारी 2025पासून लागू केले जाणार आहेत. वाहनधारकांनी फास्टॅग"चे...
डिसेंबर २४पासून मुंबई आणि ठाणे शहराच्या प्रदूषणात वाढ होत असून या महिन्यात प्रदूषणाची पातळी अधिकच वाढल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथराव शिंदे यांनी...
जागतिक पातळीवर १०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत दर चार वर्षांनी काही मिलीसेकंद कमी झालेले दिसतात. फूटबॉल किंवा हॉकी या क्षेत्रातही खेळाची गती वाढत चालली आहे...
भारताचा अनुभवी, वेगवान गोलंदाज ३१ वर्षीय जसप्रित बुमराहची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२४मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू तसेच सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून निवड करुन त्याच्या अतुलनीय कामगिरीची योग्य...
केंद्र सरकारने नुकतेच सादर केलेले बजेट चांगले असूनही का कोसळला भारतीय बाजार? जाणून घेऊया यामागची पाच मुख्य कारणे...
कमकुवत जागतिक संकेत-
कमकुवत जागतिक संकेतांमुळे मुख्यतः...
विक्रमी ४२ वेळा भारतीय क्रिकेट विश्वातील मानाची समजली जाणारी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई क्रिकेट संघावर यंदाच्या मोसमातील या स्पर्धेतील अ गटातील...
जगभरात धुमाकूळ माजविणाऱ्या चायनीज एआय DeepSeekने सर्वाधिक प्रभावित एनविडीयाचे (NVIDIA) भारतीय आयटी कंपन्यांशी कनेक्शन असल्याचे आढळून आले आहे.
डीपसीकने अमेरिकी चीप आणि AI जायंट कंपनी...